ताज्या बातम्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा By नवगण न्युज नेटवर्क मुख्य संपादक संजय सोनवसे - March 3, 2022 0 129 FacebookTwitterPinterestWhatsApp नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला.