ताज्या बातम्या

प्रसादातून 125 जणांना विषबाधा


नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *