अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना’, विजयानंतर KL राहुल अन् इशान किशनवर मीम्स व्हायरल

0
76
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. भारताला आता मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.गोलंदाजांपाठोपाठ भारतीय फलंदाजही लयीत दिसत आहेत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठी शेवटच्या सामन्यात पुनरागमन करणे सोपे जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here