6.6 C
New York
Friday, March 29, 2024

Buy now

प्रसादातून 125 जणांना विषबाधा

- Advertisement -

नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles