मुंबईच्या वेशीवरील पडघा -बोरिवली बनतोय दहशतवाद्यांचा अड्डा, नवा सीरिया बनवण्याचा डाव

0
58
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच सामान्य माणूस गुंतलेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here