राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच सामान्य माणूस गुंतलेला.
Home ताज्या बातम्या मुंबईच्या वेशीवरील पडघा -बोरिवली बनतोय दहशतवाद्यांचा अड्डा, नवा सीरिया बनवण्याचा डाव